रमाबाई रानडे
Duration
1hr 24m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - यमुना ते रमाबाई
08 min 48 sec
3
Episode info
Share Episode
2 - विद्या येई घमघम
07 min 46 sec
1
Episode info
Share Episode
3 - माडी ,रमाबाईं आणि माधवरावांची बदली
08 min 15 sec
2
Episode info
Share Episode
4 - बदल्यांचे चक्र
07 min 49 sec
2
Episode info
Share Episode
5 - रमाबाईंची धिटाई
09 min 25 sec
1
Episode info
Share Episode
6 - फिरती आणि येणारे अनुभव
08 min 47 sec
1
Episode info
Share Episode
7 - चहाप्रकरण आणि मुंबईची बदली
09 min 02 sec
1
Episode info
Share Episode
8 - घुसमट
08 min 30 sec
1
Episode info
Share Episode
9 - माधवरावांनंतरच्या रमाबाईं
08 min 15 sec
1
Episode info
Share Episode
10 - असुयेचे बिज आणि रमाबाईंचा शेवट
08 min 08 sec
2
Episode info
Share Episode
रमाबाई रानडे
About Show
| Episodes | Duration | |||
1 . यमुना ते रमाबाईया भागात यमुना ते अवघ्या अकरा वर्षात लग्न झालेल्या रमाबाईं पर्यंतचा सुरवातीचा प्रवास आहे. तसेच माधवराव यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा पहिल्या दिवसापासूनच रमाबाईंच्या शिक्षणासाठी असलेला त्यांचा हट्ट यावर सविस्तर ऐकायला मिळेल. More | 08 min 48 sec | |||
2 . विद्या येई घमघमया भागात रमाबाईंना माधवरावांनी शिकवणे त्यांची प्रगती याबद्दल वर्णिले आहे. तसेच माधवरावांनी रमाबाईंना शिकवण्यासाठी बोलावलेली मास्तरीण बाई व तिचे शिकवणे यात रमाबाईंचा अल्लडपणा हे सारेच ऐकायला मिळेल. More | 07 min 46 sec | |||
3 . माडी ,रमाबाईं आणि माधवरावांची बदलीया भागात रमाबाईं दिवसभर काम करत आणि वेळ मिळाला की माडीवर जाऊन अभ्यास करत. खालचे जग आणि माडी हे पुर्ण वेगळे होते. या माडीनेच त्यांना पुस्तकांच्या जवळ नेले. इथेच त्या माधवरावांशी भरभरून बोलल्या आणि बदली झाल्यावर रडल्याही! More | 08 min 15 sec | |||
4 . बदल्यांचे चक्रमाधवराव जज होते.. त्यांची सतत बदली व्हायची. कधी रमाबाईं सोबत असायच्या कधी नाही. त्या या प्रवासात खुप काही शिकल्या. सहनशीलता आणि नवनवीन ठिकाणचे अनुभव देखील त्यांच्या गाठी आले. More | 07 min 49 sec | |||
5 . रमाबाईंची धिटाईआता अनुभव आणि वयाने रमाबाईंना आत्मविश्वास येऊ लागला. त्यात शिक्षण तर मदत करत होतेच. यातच वेगवेगळ्या प्रसंगात रमाबाईंची धिटाई दिसुन येते जे कौतुकास्पद आहे. More | 09 min 25 sec | |||
6 . फिरती आणि येणारे अनुभवसतत बदलीने वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव माधवरावांमुळे रमाबाईंना मिळत होते. आणि त्यांचेही समाजकार्य सुरू झाले होते.यातच त्यांना अनेक गोड - कटु अनुभव आले. More | 08 min 47 sec | |||
7 . चहाप्रकरण आणि मुंबईची बदलीएका समारंभात सिस्टर्सकडुन फक्त चहाचा कप घेतल्याने वर्तमानपत्रात काहीबाही छापुन आले आणि चाळीस लोकांना वाळीत टाकले गेले. हे सर्व नाट्य संपवत असतानाच माधवरावांना मुंबई हायकोर्टात जज केले गेले आणि नवा प्रवास सुरू झाला. More | 09 min 02 sec | |||
8 . घुसमटया सगळ्यातच माधवरावाची तब्येत ढासळली. आणि रमाबाईंची ही ढासळली. अस्वस्थ स्वास्थ्यामुळे घुसमट व्हायला लागली. आणि यातच माधवरावांनी जगाचा निरोप घेतला आणि रमाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. More | 08 min 30 sec | |||
9 . माधवरावांनंतरच्या रमाबाईंहे रमाबाईंच्या आयुष्यातले नवे पर्व. सगळी जबाबदारी रमाबाईंच्या खांद्यावर येऊन पडली पण ती त्यांनी लिलया पेलली आणि माधवरावांचे कार्य पुढे नेले. दुःख बाजुला सारत रमाबाईं उभ्या राहिल्या. यात समाजकार्य, सेवासदन हा एक प्रदीर्घ इतिहास आहे. More | 08 min 15 sec | |||
10 . असुयेचे बिज आणि रमाबाईंचा शेवटशेवटच्या काळात गृहकलह सुरू झाला. दत्तक घेतलेला दिराचा मुलाबाबतीत संपत्तीवरून वाद पेटले आणि अशातच रमाबाईंचा जुना आजार विकोपाला गेला आणि रमाबाईंनी जगाचा निरोप घेतला. More | 08 min 08 sec |
Recommended shows
You may also like
कोण होते बाजीप्रभू देशपांडे ?
आम्ही बहिणी
પ્રસ્તાવના
તીરંદાજ
પ્રસ્તાવના
क्षितिज की कहानी











