नवरत्ने
Duration
1hr 36m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - ट्रेलर
01 min 29 sec
2
Episode info
Share Episode
2 - महर्षी धोंडो केशव कर्वे
09 min 45 sec
0
Episode info
Share Episode
3 - धर्मशास्त्री पांडुरंग काणे
09 min 57 sec
0
Episode info
Share Episode
4 - आचार्य विनोबा भावे
11 min 18 sec
2
Episode info
Share Episode
5 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
11 min 01 sec
0
Episode info
Share Episode
6 - उद्योजक जेआरडी टाटा
11 min 40 sec
0
Episode info
Share Episode
7 - गानकोकिळा लता मंगेशकर
10 min 08 sec
1
Episode info
Share Episode
8 - पंडित भीमसेन जोशी
11 min 20 sec
0
Episode info
Share Episode
9 - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर
10 min 14 sec
0
Episode info
Share Episode
10 - चंडिकादास तथा नानाजी देशमुख
10 min 02 sec
2
Episode info
Share Episode
नवरत्ने
About Show
| Episodes | Duration | |||
1 . ट्रेलरभारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या पंक्तीत महाराष्ट्रातील नवरत्नांचाही समावेश आहे . १९५८ ते २०१९ या सालांमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेली महाराष्ट्राच्या मातीतली हि नवरत्ने. More | 01 min 29 sec | |||
2 . महर्षी धोंडो केशव कर्वेभारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या पंक्तीत महाराष्ट्रातील नवरत्नांचाही समावेश आहे . १९५८ ते २०१९ या सालांमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेली महाराष्ट्राच्या मातीतली हि नवरत्ने. More | 09 min 45 sec | |||
3 . धर्मशास्त्री पांडुरंग काणेधर्माला शास्त्रीय बैठक देणारे पांडुरंग काणे यांनी त्याच्या सखोल अभ्यासाने धर्मशास्त्राचा इतिहास रचला. आज शंभर वर्षानंतरही काणे यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासाचे दाखले समाज घडवण्यासाठी दिले जातात हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. धर्मशास्त्री काणे यांच्या याच कार्यासाठी त्यांना १९६३ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. More | 09 min 57 sec | |||
4 . आचार्य विनोबा भावेआचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीची माहिती नाही अशी व्यक्ती विरळच असेल. रहायला जागा नसलेल्या लोकांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने क्रांती केली. त्यांच्या या योगदानाचे समाजासाठी अपार महत्व आहे. १९८३ साली आचार्य भावे यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले. More | 11 min 18 sec | |||
5 . डॉ. बाबासाहेब आंबेडकरदलित, अस्पृश्य, स्त्रिया, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकाचा आवाज बनून कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान, विचार ही समाजाची फार मोठी ताकद आहे. डॉ. यांनी संपूर्ण देशवासियांच्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देणारी घटना दिली आहे. अशा या अवलियासाठी १९९० साली भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. More | 11 min 01 sec | |||
6 . उद्योजक जेआरडी टाटाकाळाच्या पुढे जाऊन विचार करणारे एक अभ्यासू आणि कल्पक उद्योजक अशी जेआरडी टाटा यांची ख्याती होती. आजही त्यांनी उभा केलेला टाटा या कंपनीचा डोलारा समाजाच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालत आहे. जेआरडी टाटा यांनी औद्योगिक क्रांतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना भारतरत्न या पुरस्काराने १९९२ साली गौरवलं. More | 11 min 40 sec | |||
7 . गानकोकिळा लता मंगेशकरभारताची गानकोकिळा अशी उपाधी ज्यांना देशातील प्रत्येक कानसेनाने दिली त्या लता मंगेशकर. गेली सहा दशके, ४० भाषांमध्ये ३० हजारहून अधिक गाण्यांवर ज्यांनी आपल्या मधाळ आवाजाची मोहर उमटवली त्या लता मंगेशकर यांना २००१ साली देशाचा अव्वल भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लतादीदी या भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या दुसऱ्या महिला होत्या. More | 10 min 08 sec | |||
8 . पंडित भीमसेन जोशीशास्त्रीय संगीतातील तळपता सूर्य अशी ख्याती असलेल्या स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्कार २००८ साली प्रदान करण्यात आला. संगीतासाठी आयुष्य वेचून शास्त्रीय संगीताची साधना करणारे पंडित भीमसेन जोशी हे संगीतक्षेत्रात कित्येकांचे गुरू बनले. त्यांच्या या प्रवासातील प्रत्येक वळण अनेक संगीतसाधकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे ते यामुळेच. More | 11 min 20 sec | |||
9 . क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरजगातील एक सर्वोत्तम फलंदाज बनून क्रिकेटमध्ये देशाचं नाव जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना २०१४ साली भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सचिन यांना क्रिकेटचा देव मानले जाते. भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले सचिन तेंडुलकर हे पहिले खेळाडू आणि सर्वात तरूण व्यक्ती आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या व्यतिरिक्त अद्याप एकाही खेळाडूला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही यावरूनच त्यांचे क्रिडा क्षेत्रातील योगदान लक्षात येते. More | 10 min 14 sec | |||
10 . चंडिकादास तथा नानाजी देशमुखसमाजाच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बांधणी करून देशभर प्रचार करण्यासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते चंडिकादास उर्फ अमृतराव देशमुख म्हणजेच नानाजी देशमुख यांना २०१९ साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. नानाजी यांनी राजकारणाची वाट सोडून समाजकार्यासाठी झोकून देत रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प देशभरात उभारले. राष्ट्रीय संघाला नवा विचार देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विकासाची मशागत करण्यात नानाजीचा मोठा वाटा आहे. More | 10 min 02 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











