Logo
Logo
mic
Download
सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता – अध्याय ५

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता – अध्याय ५

Duration

1hr 40m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता अगदी आपल्या भाषेत.

Read More

श्लोक १

1 - श्लोक १

04 min 15 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक २

2 - श्लोक २

04 min 49 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ३

3 - श्लोक ३

04 min 04 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ४

4 - श्लोक ४

03 min 22 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ५

5 - श्लोक ५

03 min 13 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ६

6 - श्लोक ६

03 min 34 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ७

7 - श्लोक ७

03 min 52 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ८, ९

8 - श्लोक ८, ९

04 min 33 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक १०

9 - श्लोक १०

03 min 34 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ११

10 - श्लोक ११

02 min 33 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता – अध्याय ५

Devotional|Marathi|26 Episodes
Like
share
like

About Show

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता अगदी आपल्या भाषेत.

....Loading

EpisodesDuration
श्लोक १

1 . श्लोक १

अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌ ॥ ५-१ ॥ अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता! तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सांगा. ॥ ५-१ ॥

More

04 min 15 sec

play

share

श्लोक २

2 . श्लोक २

श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. ॥ ५-२ ॥

More

04 min 49 sec

play

share

श्लोक ३

3 . श्लोक ३

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति । निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ५-३ ॥ हे महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो. ॥ ५-३ ॥

More

04 min 04 sec

play

share

श्लोक ४

4 . श्लोक ४

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः । एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्‌ ॥ ५-४ ॥ वर सांगितलेले संन्यास आणि कर्म योग वेगवेगळी फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात; पंडित नव्हेत. कारण दोहोंपैकी एकाच्या ठिकाणीसुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. ॥ ५-४ ॥

More

03 min 22 sec

play

share

श्लोक ५

5 . श्लोक ५

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते । एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५-५ ॥ ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते; तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. ॥ ५-५ ॥

More

03 min 13 sec

play

share

श्लोक ६

6 . श्लोक ६

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः । योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ५-६ ॥ परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. ॥ ५-६ ॥

More

03 min 34 sec

play

share

श्लोक ७

7 . श्लोक ७

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः । सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥ ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहातो. ॥ ५-७ ॥

More

03 min 52 sec

play

share

श्लोक ८, ९

8 . श्लोक ८, ९

नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्‌ । पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्‌ ॥ ५-८ ॥ प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्‌ ॥ ५-९ ॥ सांख्यायोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही. ॥ ५-८, ५-९ ॥

More

04 min 33 sec

play

share

श्लोक १०

9 . श्लोक १०

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ ५-१० ॥ जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. ॥ ५-१० ॥

More

03 min 34 sec

play

share

श्लोक ११

10 . श्लोक ११

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि । योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ५-११ ॥ कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात. ॥ ५-११ ॥

More

02 min 33 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play