संतवाणी
Duration
1hr 49m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - संत ज्ञानेश्वर
11 min 09 sec
3
Episode info
Share Episode
2 - संत ज्ञानेश्वर - भाग २
11 min 17 sec
1
Episode info
Share Episode
3 - संत नामदेव - भाग १
12 min 07 sec
2
Episode info
Share Episode
4 - संत नामदेव - भाग २
10 min 20 sec
3
Episode info
Share Episode
5 - संत नामदेव - भाग ३
11 min 15 sec
2
Episode info
Share Episode
6 - संत तुकाराम - भाग १
08 min 53 sec
1
Episode info
Share Episode
7 - संत तुकाराम - भाग २
12 min 18 sec
0
Episode info
Share Episode
8 - संत एकनाथ
11 min 23 sec
0
Episode info
Share Episode
9 - संत सोयराबाई
09 min 54 sec
0
Episode info
Share Episode
10 - समर्थ रामदास स्वामी
10 min 56 sec
2
Episode info
Share Episode
संतवाणी
About Show
| Episodes | Duration | |||
1 . संत ज्ञानेश्वरमहाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या पसायदान या प्रार्थनेपासून आपण या मालिकेची सुरुवात करूयात. More | 11 min 09 sec | |||
2 . संत ज्ञानेश्वर - भाग २भगवद्गीता हा हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ संत ज्ञानेश्वरांच्या पुण्याईमुळे लोकभाषेत आला. ज्ञानदेवांना जसं विश्वरूपाचं दर्शन घडलं तसं त्यांनी ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं आहे. अत्यंत मधुर आणि रसाळ शब्दांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली आहे. पुढे हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आला. ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे भारतीय संस्कृती आणि संतवाड:मयाकडे अखिल विश्वाचं लक्ष वेधल्या गेलं. More | 11 min 17 sec | |||
3 . संत नामदेव - भाग १नामदेवांनी उत्तर भारतात तब्बल चोपन्न वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केले. त्यानंतर नामदेवांनी महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी गुजरात सौराष्ट्र राजस्थान पंजाब असा प्रवास करीत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचे प्रबोधन केले More | 12 min 07 sec | |||
4 . संत नामदेव - भाग २संत नामदेवांचे कुटूंब वारकरी संप्रादयाचे होते. जवळ- जवळ अठरा माणसांचे कुटुंब पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते. घरच्या या वातावरणाचा प्रभाव संत नामदेवावर झाला. बालपणी झालेले संस्कार आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. नामदेवांचे वडील दामाशेठी व आई गोणाई हे प्रामाणिक विठ्ठल भक्त होते. More | 10 min 20 sec | |||
5 . संत नामदेव - भाग ३भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते. नामदेवांनी पंजाबमध्ये भक्तिमार्गाचा शुभारंभ केला आणि रामानंद, कबीर व नानक अशा संतांना प्रेरणा मिळाली. शीखबांधवांच्या ‘श्री गुरुग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथात संत नामदेवांची एकसष्ट हिंदी पदे आहेत त्यास “बाबा नामदेवजी की मुखबानी” म्हणून ओळखले जाते. More | 11 min 15 sec | |||
6 . संत तुकाराम - भाग १तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. More | 08 min 53 sec | |||
7 . संत तुकाराम - भाग २संत ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदायाचा पाया घातला आणि तुकारामांनी त्यावर कळस चढविला असे म्हंटले जाते. More | 12 min 18 sec | |||
8 . संत एकनाथएकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यl दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. More | 11 min 23 sec | |||
9 . संत सोयराबाईसंत सोयराबाई या १४व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले. त्यांच्या अभंगांमध्ये त्या स्वतःला चोखामेळ्याची महारी म्हणतात. चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असल्या तरी त्यांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य होय. त्या काळी सवर्ण लोक शूद्राच्या सावलीचाही विटाळ मानीत असताना, संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात आणि देवाला विचारतात, देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?, More | 09 min 54 sec | |||
10 . समर्थ रामदास स्वामीनारायण सूर्याजी ठोसर हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे. More | 10 min 56 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
भोंदू नगरची राणी चंद्रकला
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
बहिणाबाई चौधरी
SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH











